घरव्हिडिओआरोपींनी दिली हत्येची कबुली, हत्येमागचं कारण काय ?

आरोपींनी दिली हत्येची कबुली, हत्येमागचं कारण काय ?

Related Story

- Advertisement -

पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने ही आत्महत्या आहे की घातपात? याबबात पोलिसांनी तपास केला असून धक्कादायक बाब समोर आली आहे. या सात जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -