- Advertisement -
‘पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही चांगलाच गाजला. पहिल्या दिवशी तालिका अध्यक्षांच्या चेंबर आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात राडा घातल्यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबित केले. मात्र, त्यांचे निलंबन केले म्हणून तुम्ही आमचा लोकशाहीच्या मंदिरात आवाज थांबू शकणार नाहीत. जनतेमध्ये जाऊन न्याय मागू पण तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’, असे मत भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
- Advertisement -