- Advertisement -
मुंबईतील काँग्रेसच्या बूथ कार्यकर्ता अधिवेशनात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक निर्णयावर हल्ला बोल केला. भाजपचे देशातलं सरकार २०१९ मध्ये बदलण्यासाठी कार्यकर्त्यांना सेनापती बनण्याचे आवाहन केले.
- Advertisement -