Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'भारत जोडो' यात्रेचा शेवटचा दिवस, राहुल गांधी काय म्हणाले?

‘भारत जोडो’ यात्रेचा शेवटचा दिवस, राहुल गांधी काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा करत ‘भारत जोडो’ यात्रेला पाच महिन्यांपूर्वी सुरूवात केली आणि आज या यात्रेचा समारोप श्रीनगरमध्ये झाला. मात्र शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी थेट गृहमंत्री अमित शाहा यांना आव्हान दिलंय.

- Advertisement -