- Advertisement -
रिजर्व बॅंक ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन हजाराच्या चलनी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केलं ‘नोटबंदी ही धरसोडपणाचा प्रकार होता. तज्ञांना विचारुन केले असते तर ही वेळ आली नसती.’ यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
- Advertisement -
- Advertisement -