- Advertisement -
राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता, यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेमध्ये सडेतोडपणे भाष्य केलं आहे.
- Advertisement -