- Advertisement -
राज्यात कोरोना संसर्ग वाढत असून अनेक भागात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याचे सतत सांगितले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी राज्य सरकारकडूनही लसीकरणाला प्राधान्य दिले जातेय. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
- Advertisement -