- Advertisement -
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत ‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांत दाखवण्यात आलेल्या इतिहासावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आणि राज्यभर याचे पडसाद उमटू लागले. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. तसेच राष्ट्रवादी जातीयवादी राजकारण करत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला.
- Advertisement -