- Advertisement -
“स्वाभिमानी शेतकरी संघटना अजूनही एकरकमी एफआरपीवर ठाम आहे. तसेच एफआरपीसाठी त्यांची कोणाशीही दोन हात करायची या संघटनेची तयारी आहे. त्यामुळे स्वाभिमानी संघटना सरकारमधून बाहेर देखील पडेल”, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे
- Advertisement -