- Advertisement -
रुग्णासह संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन केल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाल्याने त्याची घरच्यांनी महापालिका आणि प्रशासनाला जाब विचारला आहे. यावर आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया देत या महापालिका प्रशासनावर टीका केली आहे.
- Advertisement -