घरव्हिडिओ...मग दहीहंडी का चालत नाही, ठाकरे सरकारला सवाल

…मग दहीहंडी का चालत नाही, ठाकरे सरकारला सवाल

Related Story

- Advertisement -

राज्य सरकार हॉटेल, बार सुरु ठेवण्यास परवानगी देतात. विशेष म्हणजे जे हॉटेल हप्ते देतात ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाते. मग, मंदिरे आणि दहीहंडी सणावर बंदी का?, असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -