- Advertisement -
राज्य सरकार हॉटेल, बार सुरु ठेवण्यास परवानगी देतात. विशेष म्हणजे जे हॉटेल हप्ते देतात ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाते. मग, मंदिरे आणि दहीहंडी सणावर बंदी का?, असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -