- Advertisement -
शिवसेना फुटण्यामागे संजय राऊत, उद्धव ठाकरे जबाबदार आहे. जर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडला असता तर ठाकरेंवर नमुष्कीची वेळ आली नसती असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे
- Advertisement -
शिवसेना फुटण्यामागे संजय राऊत, उद्धव ठाकरे जबाबदार आहे. जर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडला असता तर ठाकरेंवर नमुष्कीची वेळ आली नसती असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे