- Advertisement -
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (2 मार्च) चौथा दिवस असून विविध मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधक चर्चा करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा आमदार राम सातपुते संतापले आणि सभागृहातील वातावरण प्रचंड तापले, पाहा नेमकं काय घडलं
- Advertisement -