- Advertisement -
बाबरी कोणी पाडली या मुद्यावरून राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी केली जातेय. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या वजनानेच बाबरी पडली असती अशी मिश्कील टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान सभेतून केली. यावर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
- Advertisement -