- Advertisement -
‘राज्यात रेमडेसिवीरची दिवसेंदिवस कमतरता भासत आहे. केंद्र सरकारने सर्व कंपन्यांना राज्यात दररोज २६ हजार रेमडेसिवीरच्या वाईल्स देण्यास सांगितल्या आहेत. त्यामुळे आता रेमडेसिवीरची कमतरता भासणार आहे. मात्र, रेमडेसिवीर हा काही रामबाण उपाय नाही, की १०० टक्के फायदा व्हायला’, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
- Advertisement -