- Advertisement -
आरक्षणाच्या विषयाचे राजकारण करू नये. आरक्षण हा सामाजिक समतेचा विषय आहे. मुख्यमंत्री, ओबीसींचे प्रमुख नेते सर्वजण यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील वंचित समाजाला सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण याकडे लक्ष देता एकत्रित येऊन यावर निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
- Advertisement -