- Advertisement -
आरजेडीचे राज्यसभेतील खासदार मनोज कुमार झा यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, औषध, व्हेंटीलेटर्स आणि बेड्ससाठी लोकांना धावाधाव करावी लागली. अनेकांचा वैद्यकीय सुविधा उपलब्ध न झाल्याने जीव गेला. अनेकांनी त्यांच्या जवळच्यांना गमावलं आहे. हीच कैफियत मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या मृत्यूविषयी बोलताना राजीव सातव यांची जाण्याची वेळ नव्हती असं
- Advertisement -