- Advertisement -
ऐन सणासुदीच्या काळात महागाई वाढत असल्याने सामान्य नागरीकांनी दिवीळी गोड कशी करावी?;असा सवाल राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच या महागाईमुळे ऐन दिवाळीत आमच्यावर संक्रांत ओढावली असल्याचं म्हणत त्यांनी महागाई आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
- Advertisement -