घरव्हिडिओलोकांना मदत करण्याची सरकारची मानसिकता नाही, सचिन अहिरांची टीका

लोकांना मदत करण्याची सरकारची मानसिकता नाही, सचिन अहिरांची टीका

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येत आहे. यावेळी कामगार, शेतकरी यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. मात्र, या प्रश्नांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असून या लोकांना मदत करण्याची सरकारची मानसिकता नाहीच, असं म्हणत आमदार सचिन अहिर यांनी राज्य सरकारवर टीका केली.

- Advertisement -