- Advertisement -
महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांनी आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर पटोले यांच्या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीवर बोलताना सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. “शेजारच्याने आपल्या शेतात खतपाणी घालून आपले पीक वाढल्यानंतर शेजारच्या तण वाढलेल्या शेतकऱ्यांने आपल्या शेतातील तण आधी कमी करावे. दुसऱ्याचं चांगलं पीक बघून नाराज होण्यापेक्षा आपल्या शेतात लक्ष घालावे”, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
- Advertisement -