- Advertisement -
ऋषिकेश मुखर्जींचा आनंद जिथं संपतो, सलाम वेंकी तिथून सुरू होतो. आयुष्य देहरुपानं संपल्यानंतरही आठवणीतून माणूस जिवंत राहतो, मात्र त्यासोबत त्याचे अवयवही जर पुढे जिवंत राहिले तर मिळणारा आनंद असीम असावा… या दोन्ही चित्रपटातील हा फरक दिग्दर्शिका रेवती, अभिनेत्री काजोल आणि तिच्या सहकलाकारांनी पडद्यावर साकारला आहे.
- Advertisement -