- Advertisement -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाने दिली भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अनोखी सलामी. १९२७ साली स्थापन झाल्यानंतर आजपर्यंत समता सैनिक दल प्रत्येकवर्षी सैनिकांच्या तुकडीप्रमाणे विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन १८१८ च्या शहिदांना सलामी देते.
- Advertisement -