- Advertisement -
राज्यातील सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कायम आहे. त्यामुळे राज्यात कुणीही सत्तेत या आणि कुणीही विरोधात बसा पण राज्यात सुरू असलेला गोंधळ लवकरात लवकर संपवा आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
- Advertisement -