- Advertisement -
‘केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणे यात काही गैर नाही. गृहमंत्र्यांना कोणीही भेटू शकते. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये भेट झाली असेल, तरी त्यात चुकीचे काय? त्यांच्या भेटीचा नेमका सस्पेंस काय?’,असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -