- Advertisement -
“चक्रीवादळापेक्षाही देशात निर्माण झालेलं कोरोना वादळ मोठं आहे. ते थांबवणे गरजेचे आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. त्यामुळे त्यासाठी काम करा”, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला डिवचले आहे.
- Advertisement -