- Advertisement -
‘आम्हाला मराठी प्रेमासाठी कोणी ज्ञानामृत पाजण्याची गरज नाही. ज्या बेळगावसाठी १९६७ साली आंदोलन करून शिवसेनेने ६७ हुतात्मे दिले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना ३ वर्षाचा तुरुंगवास बेळगावसाठी भोगावा लागला. त्या शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत, त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही’, असा हल्लाबोल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
- Advertisement -