घरव्हिडिओभाजपमुळे युती तुटली अन्यथा राज्यात युतीचे सरकार असते - राऊत

भाजपमुळे युती तुटली अन्यथा राज्यात युतीचे सरकार असते – राऊत

Related Story

- Advertisement -

भाजप नेते आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर २०१९ मध्ये शब्द पाळला असता तर ते आता मुख्यमंत्री असते किंवा अडीच वर्षांचा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ संपला असता. त्यांनी शब्द पाळला नसल्यामुळे महाराष्ट्रातील युती सरकार गेले आणि महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग करण्यात आला आहे. भाजपकडून शब्दाचे पालन करण्यात आले असते तर महाराष्ट्रात आता युतीचे सरकार असते असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले

- Advertisement -