- Advertisement -
सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात मत व्यक्त केलं आहे की, हेच मुख्यमंत्री पुढील पंचवीस वर्षे राहणार. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. आणि महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत आहे असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलंय
- Advertisement -