- Advertisement -
“देवेंद्र फडणवीस यांनी जो लढ्यासाठी मार्ग दाखवला होता त्याच मार्गावर पुढील सरकारने काम केलं आहे. त्यांनी नेमलेले वकील आहेत, त्यांनी तयार केलेला कायदा आहे. राज्यातील विद्यमान सरकारने केवळ त्या मार्गावर लढाई सुरु ठेवली. अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण न करता, मराठा समाजासाठी कायमस्वरुपी काय मार्ग काढण्यासाठी एकत्र यावं”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
- Advertisement -