- Advertisement -
पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा झाला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये धक्काबुक्की. तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आला. विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत होते पण, त्यांची चूक त्यांनाच महागात पडली. आमच्या कोकणी म्हणीनुसार ‘केले तुका, झाला माका’.
- Advertisement -