- Advertisement -
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा खासदार संजय राऊत यांनी लावून धरलाय. शिंदे-फडणवीस सरकार विरोधात त्यांनी आगपाखड केली आहे. ‘महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलं,’ असा आरोप राऊतांनी केलाय. यासह मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांच्या बेळगावदौरा स्थगितीवरही भाष्य केलंय.
- Advertisement -