- Advertisement -
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. ‘जे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाही, त्यांच्या डोक्यावर आजही अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्व 40 आमदार अपात्र ठरतील; असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
- Advertisement -