- Advertisement -
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा (1 मार्च) तिसरा दिवस अर्थातच अधिवेशन म्हंटलं की वार-पलटवार, टीका-टिप्पणी, दावे-प्रतिदावे होतातच. मात्र आज सत्ताधारी आक्रमक झाले ते म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे. संजय राऊत असं काय म्हणाले की, थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय? त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी होतेय? मात्र दुसरीकडे हक्कभंग म्हणजे काय? असा सवाल देखील अनेकांना पडलाय जाणून घेऊया व्हिडिओमधून
- Advertisement -