- Advertisement -
नरहरी झिरवाळ यांनी घेतलेला निर्णय दुसरा अध्यक्ष आल्यावर बदलू शकत नाही, त्यांनी लक्षात ठेवावं सरकार बदलणार असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे, राज्यातील सत्तासंघर्षाचा निकालासंदर्भात भाष्य करताना राऊतांनी यावर स्फोटक विधान केलं
- Advertisement -