- Advertisement -
शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट अशी उभी फुट पडल्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या दोन्ही गटांमध्ये झटत आहे. खरी शिवसेना कोणाची हा पेच आता न्यायालयाच्या दारात जाऊन पोहोचला असून महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार तसेच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय
- Advertisement -