- Advertisement -
मुंबईतील मंत्रालय परिसरात एकाच दिवशी तीन जणांनी वेगवेगळ्या कारणांवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मंत्री भेटत नाहीत. मंत्रालयात किंवा बाहेर सरकारचे अस्तित्व जाणवत नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाला या सरकारला नपुंसक, नामर्द आणि अस्तित्वशून्य सरकार म्हणावे लागले’, अशा शब्दांत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला
- Advertisement -