- Advertisement -
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सलग तीन दिवस सुनावणी सुरू होती. मात्र, दोन्ही गटातील वकिलांनी आपली बाजू मांडली. तसेच कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. यावेळी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी सत्तासंघर्षावर भाष्य करत विरोधकांवर टीका केली.
- Advertisement -