- Advertisement -
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेतली. यावेळी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा आरोप केला होता. यावर संभाजीराजेंचे वडील श्रीमंत शाहू छत्रपतींनी संभाजीराजेंचे कान टोचले आहेत.
- Advertisement -