- Advertisement -
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या आठवड्यातील पहिला दिवस आहे. यावेळी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. मंत्री शंभूराज देसाईंची एंट्री होताच ‘खोक्यांची पिडा टळू दे’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
- Advertisement -