- Advertisement -
देशात पाच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये भाजपचा दारूण पराभव झाला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींनी ज्याप्रकारे प्रचार केला, त्यावर जबरदस्त टीका केली आहे. मोदींनी कोणत्या चुका केल्या.. जाणून घ्या.
- Advertisement -