- Advertisement -
राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करण्यात येत आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. सत्ता गेल्यावर लोक अस्वस्थ होतात असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटल आहे. यासह विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलय
- Advertisement -