- Advertisement -
राज्यातील एसटीच्या गैरसोयीचा मुद्दा आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात मांडला. एसटीच्या कमी फेऱ्या होत असल्याने विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले. तसेच याच मुद्द्यावरून शशिकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.
- Advertisement -