- Advertisement -
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या मुद्दयावर चर्चा केली जात आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. पंचनामे जाहीर केले म्हणजे शेतकऱ्यांची अडचण दूर होत नाही, असं म्हणत सरकारने आपली भूमिका मांडावी, अशी मागणी शिंदेंनी केली.
- Advertisement -