घरव्हिडिओसरकरच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान

सरकरच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान

Related Story

- Advertisement -

शेतकरी किसान लाँग मार्च गेल्या ७ दिवसांपासून नाशिक ते मुंबईच्या दिशेने येत होता. परंतु शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची आणि राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर वासिंदमध्ये मोर्चा थांबवण्यात आला होता. सरकारने निवेदन देऊन मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दाखवली. यामुळे शेतकऱ्यांनी मोर्चा स्थगित केला आहे.

- Advertisement -