- Advertisement -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नामांतराच्या निर्णयांना स्थगिती दिली असल्याची चर्चा सुरु आहे. यावरुन आता शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. जर निर्णय स्थगित करण्यात आले असतील तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा आमदार आंबादास दानवे यांनी दिला आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी घाईघाईत घेतलेले निर्णय रद्द करण्यात येतील असे स्पष्टीकरण दिलं आहे
- Advertisement -