- Advertisement -
नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर मृत्यूच्या संख्येत देखील मोठी वाढ होत असल्याने आता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत आहेत. एकीकडे अंत्यसंस्कारासाठी जागेचा तुटवडा पडत आहे तर दुसरीकडे एका स्मशानात भूमीत दहा ते वीस जणांवर एकावेळी अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे अशा या भयंकर परिस्थितीमध्ये अंत्यविधीसाठी विद्युत शव उपकरण बसवणे फार गरजेचे असल्यामुळे आता शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून अंत्यविधीसाठी विद्युत शव उपकरण बसवण्याची मागणी केली जात आहे.
- Advertisement -