- Advertisement -
राज्यातील सत्तासंघर्षावर १२ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. याबाबत ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाकडून आपली बाजू मांडण्यात येणार आहे, असे शिवसेना खासदार अनिल देसाई म्हणाले.
- Advertisement -