- Advertisement -
राज्यात सत्तांतर झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहे. मविआ पायउतार होऊन आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापित झालंय. मात्र शिंदे गटाची तसेच शिवसेनेची खरी लढाई आता सुरू झालीये ती पक्षचिन्हावरून. शिंदे गटाकडे सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे पक्षचिन्ह धनुष्यबाण नेमका कोणाचा?; असा सवाल उपस्थित झालाय
- Advertisement -