- Advertisement -
शिवसेनेचे आमदार आणि माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली आहे. महाविकासआघाडीत नारायण राणेंनी प्रवेश केला तर टिकेल का असा प्रश्न आहे. त्यामुळे, नारायण राणेंनी चॅलेंज करणं सोडावं. भाजपला बजावून सांगितलं होतं नारायण राणेंना घेऊ नका तरीही घेतलं आणि परिणामी भाजपची सत्ता गेली, अशी टिका दिपक केसरकर यांनी केली आहे.
- Advertisement -