- Advertisement -
शिवसेनेने पुढच्या पाच वर्षांचा वचननामा आज जाहिर केला आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेविषयी भूमिका स्पष्ट करत प्रत्येक पक्षाने याविषयी बोलणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. सोबतच एकत्रित चर्चा झाली पाहिजे एकट्या शिवसेनेने भूमिका मांडणं गरजेचं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
- Advertisement -